Chimb Bhijtana ग्रीष्म निखारा जाळीत मजलामुळी न त्याच्या मनी कळवळा मम दुःखा ना जाणिले कुणीधरती गाते आर्त विराणी सरीवर सरी ओतू देत अमृतहोईल तनु -मन

Rajarampuri आयुष्याच्या संध्याकाळी निवांत बसलेले असताना आईवडीलांच्या छ्त्रछायेखाली निरागस आणि संपन्न बालपण अनुभवले त्याची आणि त्याबरोबरच जुन्या राजारामपुरीची आठवण होतेय….1960 ते 75 चा तो काळ……राजारामपुरी

वर्णू कशी माझी माय ।दुधावरी दाट साय ।। वात्सल्याचे मूर्त रूप ।ती नित्य मनात समीप ।। आई सुखाचा सागर ।दिले प्रेम अपरंपार ।। आई मांगल्याचे

Bhadyachi Bicycle १९८०-९० चा काळ होता तो…त्यावेळेस आम्ही लोकं भाड्याने छोटी सायकल घेत होतो…बहुधा ती लाल रंगाची असायची जिला कँरीअर नसायचे, ज्यामुळे तुम्ही कुणाला डबल

Mirror रविवारी सकाळी सकाळी तिचा फोन आला,”आज भेटतेस please? थोडं personal काम होतं.” “ती” म्हटलं तर मैत्रिण, म्हटलं तर फक्त business acquaintance! काय काम असेल

यमिणबाई म्हणाल्या यमाला आता कंटाळले बाई….किती तुमचे टार्गेट्स, घरी येण्याची नाही तुम्हाला घाई.. तुम्हाला ऑर्डर देणारा तो भगवंत…घरात स्वतः आहे निवांत.. बालाजी तिरुपतीत उभा…मारुतीचा आतल्या

Vyasang Kavita हव्यास नसे हा ध्यास असे हो खास ।ग्रंथांचा मजला नित्य घडो सहवास ।।१।। वाचाया द्या मज समीक्षा हि द मीं ची ।वाचाया द्या

लग्नापूर्वीचे तें गुलाबी दिवसलग्नानंतर मात्र राहत नाही,एकदा लग्न लावून दिलं कीदेवसुद्धा खाली पाहत नाही. 🤗 मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा,तिला भलताच चक्रम वाटायला लागतो.. 😉आणि

त्या दिवशी अचानक आम्हा तीन मैत्रिणीचं गेट टुगेदर झालं. कऱ्हाड कन्याशाळेतील आम्ही कितीतरी जणी पुण्यात स्थायिक झालो होतो. आम्ही नियमितपणे एकत्र भेटतो. आज मात्र फक्त

उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा।श्रेय ज्याचे त्यास दयावे; एवढे लक्षात ठेवा।। ती पूर्वजांची थोरवी,त्या पूर्वजांना गौरवी।ती न कामी आपुल्या; एवढे लक्षात ठेवा।। जाणते