Junya Kalatil Lagna लग्नामध्ये आहेर केल्यानंतर माईकवरून पुकारायची पद्धत होती. अमुक अमुक एक रुपया, तमूक तमूक दोन रुपये, अशा प्रकारे. ज्याचा आहेर अकरा रुपये किंवा
bhagyashree

माझ्या आईचं माहेर चौल म्हणजे अलिबागच्या पुढे एक तास. गावं तस लहान आणि खुप आकर्षक आहे. खुप पर्यटक उन्हाळी सुट्टी मध्ये पर्यटनाला आवर्जून येतात. अश्या

Kaay Sangshil dnyanda? कालच झालेल्या मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यानंतर ABP माझा ची “ज्ञानदा” (काय सांगशील ज्ञानदा फेम) रत्नांग्रीत पोहोचली. सकाळी सकाळी बापू हेगिष्ट्यांच्या दुकानावरील गर्दी पाहून कॅमेरामॅन

आज एबीपी वरील “माझा कट्टा “या कार्यक्रमात गौर गोपाल दासजी यांनी सांगितलेली गोष्ट इथे रिलेट होतेय असे वाटते. एका देवळावर दोन कबुतरे बसली होती. परंतु

Chimb Bhijtana ग्रीष्म निखारा जाळीत मजलामुळी न त्याच्या मनी कळवळा मम दुःखा ना जाणिले कुणीधरती गाते आर्त विराणी सरीवर सरी ओतू देत अमृतहोईल तनु -मन

Rajarampuri आयुष्याच्या संध्याकाळी निवांत बसलेले असताना आईवडीलांच्या छ्त्रछायेखाली निरागस आणि संपन्न बालपण अनुभवले त्याची आणि त्याबरोबरच जुन्या राजारामपुरीची आठवण होतेय….1960 ते 75 चा तो काळ……राजारामपुरी

वर्णू कशी माझी माय ।दुधावरी दाट साय ।। वात्सल्याचे मूर्त रूप ।ती नित्य मनात समीप ।। आई सुखाचा सागर ।दिले प्रेम अपरंपार ।। आई मांगल्याचे

Bhadyachi Bicycle १९८०-९० चा काळ होता तो…त्यावेळेस आम्ही लोकं भाड्याने छोटी सायकल घेत होतो…बहुधा ती लाल रंगाची असायची जिला कँरीअर नसायचे, ज्यामुळे तुम्ही कुणाला डबल

Mirror रविवारी सकाळी सकाळी तिचा फोन आला,”आज भेटतेस please? थोडं personal काम होतं.” “ती” म्हटलं तर मैत्रिण, म्हटलं तर फक्त business acquaintance! काय काम असेल

यमिणबाई म्हणाल्या यमाला आता कंटाळले बाई….किती तुमचे टार्गेट्स, घरी येण्याची नाही तुम्हाला घाई.. तुम्हाला ऑर्डर देणारा तो भगवंत…घरात स्वतः आहे निवांत.. बालाजी तिरुपतीत उभा…मारुतीचा आतल्या